किं कृतं मन्दभाग्यैर्नः किं वदिष्यन्ति नो जनाः । इति विह्वलिता गेहानादायं मुसलं ययुः ॥१८॥ आम्ही मंदभाग्यें करंटे । ऋषीश्वरु कोपविले शठें । निजधाता झालों पैठे । कुळक्षयो कपटें जोडिला आम्हीं ॥७४॥ काय म्हणती नगरजन । कां छळूं गेले हे ब्राह्मण । चिंताक्रांत म्लानवदन । मुसळ घेऊन घरा आले ॥७५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel