पत्र  किंवा  चिट्ठी संपवतांना कळावे  नंतर लिहिणाऱ्याने नुसतीच सही  केली अथवा नाव लिहिले तर त्यातून अलिप्तपणाची भावना व्यक्त होते.

याउलट, तुझाच, आपला असे संबोधन वापरले असल्यास त्यातून आत्मीयता  आपलेपणा प्रकट होतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to लिखाण आणि मानवाचा स्वभाव


महाभारताचे १८ दिवस
ब्रह्मचैतन्य महाराज - फेब्रुवारी मास
ब्रह्मचैतन्य महाराज - डिसेंबर मास
महाभारतातली उपेक्षित पात्रं
निवडक अभंग संग्रह
ब्रह्मचैतन्य महाराज - जानेवारी मास
कृष्णशिष्टाई