भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री - त्यांनी १९४० मध्ये अखिल भारतीय महिला कांग्रेस चे संघटन केले आणि विभाजनाच्या दंग्यांनंतर महात्मा गांधींसोबत काम केले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी त्यांनी संसदेत वंदे मातरम् गीत गायले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel