श्रीकृष्णाच्या उपदेशानंतर युद्धाला सुरुवात झाली आणि मग भयंकर कापाकापी सुरु झाली. दोनही पक्षाच्या सैनिकांचा मोठ्या प्रमाणावर वध झाला. या दिवशी भीष्मांनी पांडव सेनेला आपल्या बाणांनी झाकून टाकले. त्यांना आटोक्यात आणण्यासाठी आधी अर्जुन आणि मग भीमाने त्यांच्याशी भयंकर युद्ध केले.
सात्यकीने द्रोणाचार्यांना भीषण संहार करण्यापासून रोखून धरले. भीष्मांनी सात्यकीला युद्धक्षेत्रातून पळवून लावले. सात्यकीचे १० पुत्र मारले गेले.

कोण मजबूत राहिले : या दिवशी दोन्ही पक्षांनी तोडीस तोड मुकाबला केला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to महाभारताचे १८ दिवस


मृत्यूच्या घट्ट मिठीत
चंद्रकांता संतति - खंड 1
बिटकॉईन विषयी थोडेसे
इस्लाम
रामायण अरण्यकांड
निर्मला
मराठी WhatsApp मेसेजेस
गोरा
सिंहासन बत्तिसी
आँख की किरकिरी
अलिफ लैला
रवीन्द्रनाथ ठाकुर की कहानियाँ
बेताल पच्चीसी
चंद्रकांता पहला अध्याय
प्रेमा